किल्ले,डोंगरांना चढली हिरवळ; ट्रेकिंगसाठी उत्तम वेळ:गणेश नाईक

सिंधुदुर्ग प्रतिनिधी पाऊस आला म्हणजे निसर्गाला नवी पालवीच येते.आकाशातील ढगांची गर्दी, गडकिल्ले,डोंगररांगा यांचे हिरवेगार रूप,ओथंबून वाहणारे धबधबे,गारवा देणारा वारा असे अल्हादायक वातावरण मन प्रसन्न करते.अशा या ऋतूमध्ये गडकिलल्यांचे ट्रेकिंग करणे ही खरोखरच एक अद्भुत अनुभूती आहे. पावसाळ्यात डोंगरदऱ्या, किल्ले, टेकड्या यांना हिरवळ चढते. रस्त्यांवर, पायवाटांवर पावसाचे पाणी खळखळून वाहत असते. झाडांवर ओलसर गारवा जाणवत असतो….

Read More

You cannot copy content of this page