पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आंदोलनाचा एल्गार;संदीप काळे
पुण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकार सुरक्षा परिषद पुणे प्रतिनिधी पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आता थेट आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले, दबाव आणि अन्यायाविरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करत, त्यांनी देशभरातील पत्रकारांना एकत्र येण्याचे…
सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये ‘पुस्तकं खरेदी आड भ्रष्टाचार
“त्या” संशयास्पद पुस्तकं खरेदीचे कोट्याचे बिल पुरवठादारास अदा करण्यासाठी झाली नवीन “डील?” पुस्तक खरेदीमागे “भ्रष्टाचाराचा हैदोस!” सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा सणसणाटी आरोप कुडाळ प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासन निधीची लूटमार चालू असून भ्रष्टाचाराचे नवीन “कांड” समोर येत आहे. सन 2024-25 मध्ये सुमारे 2 कोटी किंमतीची पुस्तक खरेदीचा पुरवठा दाखवून देयक लाटण्याचा प्रकार उघडकीस आणत त्यावर…
सुंदरवाडी, दक्षिण कोकणच्या निसर्गाशी कविता एकरूप झालेली असून त्याचं प्रतिबिंब “बकुळीची फुले” या काव्यसंग्रहात दिसत आहे:प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे
सावंतवाडीशी माझं नातं वेगळं आहे. कवीवर्य वसंत सावंत, बा. भ. बोरकर यांच्यासह येथील टी एन नाईक, दीनकर धारणकर, तात्या भांगले, विद्याधर भागवत, हरिहर आठलेकर, विद्यार्थी महेश केळुसकर, आदींसह मी या भूमीत काम केलं. असे सांगत सावंतवाडीमध्ये एस.पी. के. महाविद्यालयात नोकरी करत असताना घालवलेल्या १७ वर्षांच्या आठवणी प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे यांनी जागृत केल्या. पुस्तक प्रकाशन…
हुमरमळा वालावल येथील श्रीम लिनता लवु परकर यांना पेन्शन योजना मंजुर!
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात मंजुरी पत्र, नायब तहसीलदार संजय गवस यांनी दीले मंजुरीचे पत्र! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल येथील संजय गांधी निराधार समीती कडुन मंजुर लाभार्थी श्रीम लिनता लवु परकर या लाभार्थींना मंजुरीचे पत्र नायब तहसीलदार श्री संजय गवस यांनी आज दीले छत्रपती शिवाजी महाराज राजस्वअभियान सध्या सुरू असुन कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांच्या…
सिंधुदुर्गात आंबा-काजू शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (AI) प्रकल्प राबविण्यात येणार- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सुरवातीला काजू व आंब्यासाठी प्रत्येकी 200 अशा एकूण 400 शेतकऱ्यांची निवड करून प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यात आंबा आणि काजू उत्पादकांचा समावेश आहे, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू पिकांसंदर्भात…
गोठोस शिबिरात शेतकऱ्यांनी साधला प्रशासनाशी थेट संवाद
जमीन हक्क, खातेफोडी प्रश्नांवर माणगावमध्ये प्रशासनाकडून मार्गदर्शन माणगाव प्रतिनिधी माणगाव खोऱ्यातील १९ गावांतील शेतकऱ्यांसाठी बुधवारी गोठोस तिठा येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल” शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे २५० ते ३०० शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवत, आपल्या समस्यांसह प्रशासनाशी थेट संवाद साधला. शिबिरात शेतकऱ्यांचा उत्स्फुर्त सहभाग पाहून प्रशासनानेही समाधान व्यक्त केले. उपस्थित…
हुमरमळा (वालावल) गावात विकासकामांचा धडाका
रामनवमी उत्सवाचे औचित्य साधुन निव्वळ पाच कामांची भुमिपुजने! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा (वालावल) गावातील विकासकामांची भुमीपुजने रामनवमी उत्सवाचे औचित्य साधुन करण्यात आली हुमरमळा वालावल गावातील विकासकामांचा ओघ कायमच सुरू असतो यातच मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीने विकासनिधी मोठ्या प्रमाणात आणुन पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे, सरपंच अमृत देसाई, उपसरपंच सौ…
कविलकाटे येथील ग्रीन-झोन बाबत समिल जळवी यांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट..
नगरपंच्यायत मुख्याधिकारी यांना ग्रीन झोन उठवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आ. निलेश राणे यांनी दिले आदेश. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदर चा झोन उठवण्याचे निवेदन कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. समिल प्रभाकर जळवी यांनी आज दिनांक 26.03.2026 रोजी कुडाळ – मालवण चे आमदार श्री. निलेश राणे…
कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाचे रविवारी २९ मार्च रोजी होणार प्रकाशन
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे आयोजन सावंतवाडी (प्रतिनिधी) कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर दीपी यांचा पहिलाच वृत्तबद्ध काव्यसंग्रह “बकुळीची फुले” चा प्रकाशन सोहळा सावंतवाडीतील प्रसिद्ध केशवसुत कट्ट्यावर रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वा. पार पडणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा आयोजित या प्रकाशन सोहळ्यासाठी…
संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक
कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी राजकीय पक्षांच्या झालेल्या अभूतपूर्व फाटाफुटीत अनेक दिग्गज नेत्यांनी आपले मार्ग बदलले आणि सत्ताधारी पक्षाची वाट धरली. परंतु, या सर्वांना वैभव नाईक हे अपवाद ठरले. विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला तेव्हा शिवसैनिक आणि जनतेच्या डोळ्यात दुःख, मनात वेदना होत्या. धनशक्तीमुळे जरी वैभव नाईक यांचा पराभव झाला असला…
