आंबेरी निवजे ओहोळावरील पुलाचे बांधकाम अपूर्ण,नागरिकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय

संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी व्हावी,निवजे वासियांची मागणी माणगाव (प्रतिनिधी) माणगाव खोऱ्यातील आंबेरी निवजे या मुख्य रस्त्यावरील निवजे ओहोळावरील पुलाचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे निवजे पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी,रुग्ण,तसेच तातडीच्या कामासाठी माणगाव येथे येणाऱ्या नागरिकांची प्रचंड प्रमाणत गैरसोय झाली आहे. आंबेरी निवजे या मुख्य रस्त्यावरील ओहोळावरील पूल जीर्ण झाला होता.या पुलाचे काम मंजूर झाल्याने येथील नागरिकांनी…

Read More

You cannot copy content of this page