राज्यातील पत्रकारांना १७ ऑगस्टपासून टोलमुक्त प्रवासाची संधी..

सवलत फक्त अधीस्विकृतीधारक पत्रकारांनाच नव्हे, तर सरसकट सर्वच पत्रकारांना देण्यात येणार.. मुंबई प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे टोलनाक्यावर महाराष्ट्राताल सर्व पत्रकाराना टालमाफी, त्याचप्रमाणें या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सिंधुदुर्गातील आजी- माजी पत्रकारांच्या…

Read More

You cannot copy content of this page