वनसंज्ञाबाबत बेनामी पत्रके काढून महाविकास आघाडीकडून बदनामी..
मंत्री दिपक केसरकर करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार.. सावंतवाडी (प्रतिनिधी)सिंधुदुर्गातील वनसंज्ञा संदर्भात राणेंच्या नावाने बेनामी पत्र काढून महा विकास आघाडीकडून कोणतीही परवानगी न घेता बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिले. दरम्यान हा प्रश्न केंद्राच्या संबंधित असताना विनायक राऊत यांनी गेल्या…
