सावंतवाडी येथे कोकण मराठी साहित्य संमेलन दिमाखात संपन्न..

सावंतवाडी प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य संमेलन सावंतवाडी येथे दिमाखात संपन्न झाले. या संमेलनात सर्वात प्रभावी ठरले ते कोकणरत्न व महान लेखक जयवंत दळवी यांच्यावरील परिसंवाद. अतिशय दर्जेदार आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा परिसंवाद ठरला. यात सहभागी झाले होते कोमसापचे ज्येष्ठ सदस्य व सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल पार्सेकर, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, कोमसापचे ज्येष्ठ मार्गदर्शक व…

Read More

You cannot copy content of this page