आपल्या स्वतःच्या जीवना बरोबर दुसऱ्याचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करा
आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी हा माझा गुरुसंदेश: पं.पू.सदगुरू श्री गावडे काका महाराज कुडाळ प्रतिनिधीगुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व असतं गुरु शिष्याचं नातंं दृढ कण्याच ,.ज्ञानाचा उगम जिथे होतो. जीवनाची परिपूर्णता ज्या ठिकाणी तयार होते. जीवनाची वाटचाल जिथे तयार होते, कौटुंबिक वातावरणात आनंद निर्माण होण्याचा मार्ग ज्या ठिकाणी मिळतो. दुःख आणि संकटावर ज्या ठिकाणी मात करण्याचा आशीर्वाद आणि…
