आंबोली मुख्य धबधब्यावर कर आकारणी विरोधात ग्रामस्थ ठाम,आंदोलन छेडणार ग्रामस्थाचा पवित्रा

आंबोली (विष्णू चव्हाण)आंबोली धबधब्यावर दरवर्षी वाहतूक कोंडी होते त्याचा निर्णय वनविभाग व पोलीस प्रशासनाने घेण्याचा आहे असे काल झालेल्या आंबोली,चौकुळ ग्रामस्थ व प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला.आंबोली धबधब्यावर शासकिय निधी चा एकही रुपया लागलेला नसताना तसेच धबधबा हा नैसर्गिक आहे, कृत्रिम तयार केलेला नाही तर आपल्याला पर्यटकाकडुन कर शुल्क कशी वसुल करु शकतो ,हि आंबोली…

Read More

आंबोली मुख्य धबधब्यावर कुणाचीही मनमानी खपवून घेणार नाही

आयत्या पिठावर रेगोटे मारणाऱ्यांनी आपल्या गावात पर्यटन सुरू करून नंतरच आंबोलीवर चाल करावी:आंबोली ग्रामस्थांचा सवाल आंबोली (विष्णू चव्हाण)आंबोली घाटातील मुख्य धबधब्यावर कुणाचीही मनमानी चालणार नाही. त्या धबधब्यावर कुणीही तिकीट विक्री करु नये,कुणी आपली हुकुमशाही दाखवली तर त्याच भाषेत ऊत्तर दिले जाईल असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.वनविभाग आपले काम न करता शासनाने दिलेला निधीचा वापर चुकीच्या…

Read More

You cannot copy content of this page