जनतेच्या प्रश्नांचा आवाज आपण बनले पाहिजे:वैभव नाईक
प्रत्येक बूथनिहाय आढावा घेऊन पक्षाची ताकद वाढवा;सतीश सावंत* लढाऊ कार्यकर्त्यांना प्रवाहात आणले पाहिजे:सुशांत नाईक शिवसेना वैभववाडी तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न वैभववाडी प्रतिनिधी आमिषे सर्वांनाच येत आहेत मात्र त्या आमिषांना बळी पडावे की नाही हे आपण ठरवले पाहिजे. निष्ठावंतांना आज ना उद्या नक्की संधी मिळेल. जे कार्यकर्ते आमच्याबरोबर थांबले आहेत त्यांच्यासाठी आम्ही लढणार आहोत. जनतेचे अनेक…
