संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक
कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी राजकीय पक्षांच्या झालेल्या अभूतपूर्व फाटाफुटीत अनेक दिग्गज नेत्यांनी आपले मार्ग बदलले आणि सत्ताधारी पक्षाची वाट धरली. परंतु, या सर्वांना वैभव नाईक हे अपवाद ठरले. विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला तेव्हा शिवसैनिक आणि जनतेच्या डोळ्यात दुःख, मनात वेदना होत्या. धनशक्तीमुळे जरी वैभव नाईक यांचा पराभव झाला असला…
