आंबोली मुख्य धबधब्यावर कुणाचीही मनमानी खपवून घेणार नाही
आयत्या पिठावर रेगोटे मारणाऱ्यांनी आपल्या गावात पर्यटन सुरू करून नंतरच आंबोलीवर चाल करावी:आंबोली ग्रामस्थांचा सवाल आंबोली (विष्णू चव्हाण)आंबोली घाटातील मुख्य धबधब्यावर कुणाचीही मनमानी चालणार नाही. त्या धबधब्यावर कुणीही तिकीट विक्री करु नये,कुणी आपली हुकुमशाही दाखवली तर त्याच भाषेत ऊत्तर दिले जाईल असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.वनविभाग आपले काम न करता शासनाने दिलेला निधीचा वापर चुकीच्या…
