आंबोली घाट रस्त्यावर पडणाऱ्या झाडांना वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार
सरपंच सौ सावित्री पालेकर;लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे आंबोली प्रतिनिधी दर वर्षी आंबोली घाटात रस्त्यावर झाडे पडद असतात. सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग कधीही एकत्रित रित्या दोखादायक झाडाबाबत सर्वे करून धोकादायक झाडे छाटणे किंवा कापणे या साठी कार्यवाही करताना दिसत नाहीत.दरवर्षी झाडे रस्त्यावर पडल्यावर व रस्ता वाहतुकी साठी बंद झाल्यावरच कार्यवाही करतात.आंबोली ग्रामपंचायत ने…
