आ.वैभव नाईक यांनी केलेल्या विकास कामांमुळेच नारायण राणेंना दारोदारी फिरण्याची वेळ – गौरीशंकर खोत
कुडाळ-मालवण च्या विकासासाठी आ. वैभव नाईकच हवेत – संतोष मुंज घावनळे येथे महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार व त्यामध्ये आ. वैभव नाईक मंत्री असतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घावनळे येथे संतोष मुंज यांच्या दुकानासमोरील पटांगणात महाविकास आघाडीचा मेळावा पार पाडला यावेळी.आ.वैभव नाईक,शिवसेना…
