शेतकऱ्यांच नुकसान करणाऱ्या माकडांना प्रतिबंध करा.
वनविभागाकडूनही सकारात्मक प्रतिसाद:अनुप दयानंद नाईक,माजी सरपंच हुमरस सावंतवाडी प्रतिनिधी माकडांपासून होणाऱ्या त्रासामुळे सध्या शेतकरी त्रस्त झाले आहेत.नारळ,सुपारी,केळी,पपई अश्या अनेक फळबागांची नासाधुस होत आहे.या संदर्भात हुमरस मधील काही शेतकऱ्यांनी हुमरस माजी सरपंच अनुप दयानंद नाईक यांच्याकडे तक्रार केली,त्यावर उपाययोजना करण्यासाठी आज तातडीने अनुप नाईक यांनी माजी उपसरपंच संतोष परब यांच्यासह माजी जि.प.सदस्य राजु कवीटकर यांच्या माध्यमातून…
