माझ्यासोबत भक्कमपणे,योग्य निर्णय घेत परिवर्तन करण्याचा पूर्णपणे मूडमध्ये जनता
कितीही ताकद लावली दहशत माजवली आणि दबाव आणला,आपला जनतेच्या मनातला “विशाल” विजय आता निश्चित.. सावंतवाडी प्रतिनिधी कुणी कितीही ताकद लावली, दहशत माजवली आणि दबाव आणला तरी आपला विजय निश्चित आहे. त्यांचे चक्रव्यूह यापुढे जनताच भेदणार. कठीण परिस्थिती शेवटी माझा विजय होणार, असा दावा भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी केला आहे. आज अर्ज माघार घेण्याच्या…
