फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना वारंवार तगादा ई-पीक नोंदणी आणि नवीन कंपन्यांच्या कचाट्यात शेतकरी
तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना सोमवारी निवेदन देणार;रूपेश राऊळ सावंतवाडी प्रतिनिधी फळपीक विमा योजना राबविल्या जाणाऱ्या कंपन्या बदलून शेतकऱ्यांना सरकार वेठीस धरत आहे त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मंगळवार दि.२२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार, कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी बोलताना…
