दहा वर्षात खासदार राऊत यांनी आंबोली पर्यटन वाढीसाठी किती निधी आणला?हे आधी आंबोली जनतेला सांगावे

सौ.सावित्री पालयेकर:आंबोली जनतेला भावनिक साथ घालून मत मागण्याचा प्रयत्न करू नये जनता यांच्या आव्हानाला बळी पडणार नाही आंबोली (प्रतिनिधी)विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपांना आंबोलीतील जनता मतपेटीतून उत्तर दिल असा पलटवर आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केला. दरम्यान आंबोली कबुलायातदार प्रश्न बाबत समन्वयक व कृती समितीकडून आधी विनायक राऊत यांनी योग्य माहिती घ्यावी आणि मगच…

Read More

You cannot copy content of this page