मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी सजग पालकत्व गरजेचे

पिंगुळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत आपल्या दारी..! या अभिनव‌ उपक्रमाच्या पहिल्या पुष्पाचा शानदार शुभारंभ ग्रंथ दिंडीतून चिमुकल्यांनी साकारला ‘संतांचा महिमा‘ कुडाळ प्रतिनिधी अलीकडे मोबाईलच्या अनाठायी वापरामुळे घराघरातील सुसंवाद हरपला आहे. मुलं तासनतास मोबाईलवर विविध पद्धतीचे रिल्स बघतात. यातून त्यांच्यात विविध प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत. पालकही आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून मुलांसाठी वेळ द्यायला तयार नाहीत. अशावेळी ‘मोबाईल…

Read More

You cannot copy content of this page