प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलचे मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी:रुपेश राऊळ
सावंतवाडी (प्रतिनिधी)बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विणले गेले असून अनेक टाॅवर उभे आहेत,पण ते नादुरुस्त झाल्याने सेवा मिळत नसल्याने ग्राहकांना दळणवळणाच्या मुख्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे, त्याकरिता प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी अशी मागणी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले आता…
