सिंधुदुर्गात प्रशासनाची संवेदनशून्यतेची ‘हद्द’
कुणाल किनळेकर;पालकमंत्री अधिकाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्याचे कठोर आदेश देतात:मात्र अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात कुडाळ प्रतिनिधी एकीकडे जिल्ह्याचे रक्षणकर्ते मानले जाणारे जिल्हाधिकारी ३१ मार्चचा १०० टक्के निधी खर्च झाल्याचा आनंदोत्सव साजरा करतात तर दुसरीकडे तळाशीलमधील ग्रामस्थ आपले गाव वाचवण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून भर खाडीत बोटी टाकून ‘जलआंदोलन’ करत आहेत.अवैध वाळू उपशामुळे तळाशील गावच्या अस्तित्वाचा…
