यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा बी.फार्मसी निकाल १०० टक्के..

भूमिका परब प्रथम, दिव्या जंगले द्वितीय, सेजल देसाई तृतीय… सावंतवाडी प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या बी.फार्मसी अंतिम वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. परीक्षेला कॉलेजचे एकूण १२६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. यात भूमिका मंगेश परब हिने ९.०९ एसजीपीए गुणांसह…

Read More

महिला सुरक्षेसाठी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर ‘सेफ्टी ऑडिट’ संपन्न

सावंतवाडी, प्रतिनिधी दि. २९ जून: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि PRI-CBO कन्वर्जन्स प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेने आज सावंतवाडी रेल्वे स्थानकावर महिलांच्या सुरक्षिततेबाबत विशेष ‘सेफ्टी ऑडिट’ (सुरक्षा पडताळणी) आयोजित केले. महिलांना सुरक्षित प्रवासाचे वातावरण मिळावे या उद्देशाने सकाळी आणि रात्री अशा दोन सत्रांत हे महत्त्वपूर्ण अभियान राबवण्यात आले. या ‘सेफ्टी ऑडिट’मध्ये रेल्वे स्थानकावरील…

Read More

किल्ले रांगणा दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहीम

दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजन* कुडाळ प्रतिनिधी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे दुर्ग प्रेमींसाठी रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी रांगणागड दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या दुर्ग भ्रमंतीमध्ये साडे तीन वर्षांपासून त्रेपन्न वर्षापर्यंतच्या व्यक्ती सहभागी झालेल्या होत्या. सर्व दुर्गप्रेमींना गडाचा इतिहास, गडावरील विविध ऐतिहासिक ठिकाणे, त्यांचे महत्व सांगून दुर्गभ्रमंती करण्यात आली. यावेळी…

Read More

शिवसेनेच्या वरिष्ठांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांना वेळीच समज द्यावी

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्याचा आरोप:माजी नगराध्यक्ष समीर नलावडे कुडाळ प्रतिनिधी नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेलेले राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आमचे नेते माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या बद्दल जे गैरसमज पसरवणारे वक्तव्य केले आहे. या बाबत श्री. गोगावले यांना महायुतीतील त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी समज…

Read More

वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार लाभ.

श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सरकारचे खूप खूप आभार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती शासनाने जाहीर…

Read More

जिद्द,चिकाटी व सातत्यपूर्ण परिश्रमाने स्वप्न साकार करा:सुनील राऊळ

कलबिस्त हायस्कूलच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सावंतवाडी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ मधील कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी सैनिक नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक स्कूलचे अध्यक्ष तथा सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ उपस्थित होते. यावेळी श्री. राऊळ यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात नेहमी…

Read More

वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार लाभ.

श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सरकारचे खूप खूप आभार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती शासनाने जाहीर…

Read More

प्रीपेड स्मार्ट मिटर बसवल्याने चारशे रुपयांच्या येणारी विज बिले चार हजार पर्यंत येत असल्याने सर्व सामान्य ग्राहक हैराण:शिवसेनेचे अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) स्मार्ट प्रीपेड मिटर बसवु नये यासाठी आंदोलन उभे झाले तरीही चोरुन मीटर बसवल्याने चारशे रुपये बिला ऐवजी चार हजार बिले येत आहेत विज ग्राहक ही बिले भरुच शकत नाहीत याबाबत शासनाने ग्राहकांचा सहानुभूती पुर्वक विचार करावा अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली आहे स्मार्ट प्रिपेड मिटर बसवु नये यासाठी मोठे आंदोलन मा…

Read More

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन करून नॉन क्रिमीलेअर आणि 10 टक्के इन हाऊस कोट्याची अट रद्द करावी

मा.आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग राज्य शासनाने यावर्षी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली मात्र ग्रामीण भागात प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया करताना तांत्रिक अडचणी आल्यामुळे अजूनही 3 लाख 15 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीनेच करावी….

Read More

अखेर” त्या पर्यटकाचा मृतदेह सापडला

आंबोली : येथील कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) याचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने ही मोहीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास यशस्वी झाली. त्याचा मृतदेह दरीत दीडशे फुट खोलवर आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर तो मृतदेह…

Read More

You cannot copy content of this page