वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार लाभ.

श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सरकारचे खूप खूप आभार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती शासनाने जाहीर…

Read More

जिद्द,चिकाटी व सातत्यपूर्ण परिश्रमाने स्वप्न साकार करा:सुनील राऊळ

कलबिस्त हायस्कूलच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सावंतवाडी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ मधील कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी सैनिक नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक स्कूलचे अध्यक्ष तथा सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ उपस्थित होते. यावेळी श्री. राऊळ यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात नेहमी…

Read More

वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार लाभ.

श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सरकारचे खूप खूप आभार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती शासनाने जाहीर…

Read More

प्रीपेड स्मार्ट मिटर बसवल्याने चारशे रुपयांच्या येणारी विज बिले चार हजार पर्यंत येत असल्याने सर्व सामान्य ग्राहक हैराण:शिवसेनेचे अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) स्मार्ट प्रीपेड मिटर बसवु नये यासाठी आंदोलन उभे झाले तरीही चोरुन मीटर बसवल्याने चारशे रुपये बिला ऐवजी चार हजार बिले येत आहेत विज ग्राहक ही बिले भरुच शकत नाहीत याबाबत शासनाने ग्राहकांचा सहानुभूती पुर्वक विचार करावा अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केली आहे स्मार्ट प्रिपेड मिटर बसवु नये यासाठी मोठे आंदोलन मा…

Read More

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन करून नॉन क्रिमीलेअर आणि 10 टक्के इन हाऊस कोट्याची अट रद्द करावी

मा.आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग राज्य शासनाने यावर्षी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली मात्र ग्रामीण भागात प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया करताना तांत्रिक अडचणी आल्यामुळे अजूनही 3 लाख 15 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीनेच करावी….

Read More

अखेर” त्या पर्यटकाचा मृतदेह सापडला

आंबोली : येथील कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) याचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने ही मोहीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास यशस्वी झाली. त्याचा मृतदेह दरीत दीडशे फुट खोलवर आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानंतर तो मृतदेह…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस सुरु व्हावे

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे आमदार निलेश राणे यांची मागणी मालवण प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस सुरु व्हावे.अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे निवेदन पत्राच्या माध्यमातून केली आहे.

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस सुरु व्हावे

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे आमदार निलेश राणे यांची मागणी मालवण प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस सुरु व्हावे.अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे निवेदन पत्राच्या माध्यमातून केली आहे.

Read More

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली समता परिषदेच्या माध्यमातून सर्वत्र ओबीसींची चळवळ सुरू आहे

समता परिषदेच्या समन्वयक पदी काका कुडाळकर यांची निवड कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात ओबीसी मुलांसाठी वसतिगृह होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असा दावा समता परिषदेचे नवनिर्वाचित समन्वय काका कुडाळकर यांनी आज येथे दिला. श्री. कुडाळकर यांच्याकडे अखिल भारतीय समता परिषदेचे समन्वयपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. समता परिषदेचे अध्यक्ष तथा मंत्री छगन भुजबळ यांनी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस सुरु व्हावे

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे आमदार निलेश राणे यांची मागणी मालवण प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट ऑफिस सुरु व्हावे.अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे निवेदन पत्राच्या माध्यमातून केली आहे.

Read More

You cannot copy content of this page