आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आचरा हिर्लेवाडीतील युवकांनी हाती घेतली मशाल
वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन केले त्यांचे पक्षात स्वागत.. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील आचरा-हिर्लेवाडी गावामधील युवकांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे.आचरा गावाचा विकास आमदार वैभव नाईक यांच्याच माध्यमातून झाला असून उर्वरित विकास कामे देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या युवकांनी…
