नितेश राणेंनी वाढवण बंदरातील नोकऱ्यांचे आमिष देण्यापेक्षा नारायण राणेंनी घोषणा केलेल्या रेडी बंदरातील नोकऱ्यांचे काय झाले? हे सांगावे

माजी आमदार वैभव नाईक यांचा राणेंना सवाल कणकवली प्रतिनिधी मंत्री नितेश राणे यांनी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार अशी घोषणा केली आहे. मात्र ५०० किलोमीटर दूर असलेल्या वाढवण बंदरात सिंधुदुर्गातील तरुणांना रोजगाराचे आमिष देण्यापेक्षा नारायण राणे यांनी बंदर विकास मंत्री असताना रेडी बंदर विकसित करून रेडी बंदराच्या माध्यमातून जिल्ह्यातील…

Read More

You cannot copy content of this page