कवीच्या मनातील भावना आणि विचारांची अभिव्यक्ती म्हणजे कविता: कवी दीपक पटेकर

कै.प्रा.उदय खानोलकर वाचन मंदिर मळगावच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित “काव्यांजली” कार्यक्रम उत्साहात संपन्न.. मळगाव प्रतिनिधी कै.प्रा.उदय खानोलकर वाचन मंदिर मळगावच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने मंगळवार दिनांक ०५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०० वाजता वाचनालयाच्या सभागृहात “काव्यांजली” हा कविता वाचन व गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कवितेविषयी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी को.म.सा.प. सावंतवाडी तालुकाध्यक्ष…

Read More

You cannot copy content of this page