मुस्लिम मतांसाठी हिंदूंचा बळी देण्याचा काँग्रेसचा प्लान उघड..
आरएसएस संघटनेवर बंदी घालण्याचे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे लेखी आश्वासन ऑल इंडिया उलमा बोर्डाला १७ मागण्या पूर्ण करण्याची लेखी दिली हमी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डला हाजारो कोटीची खिरापत देण्याचेही दिले आश्वासन मुंबई (प्रतिनिधी) मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदूंचा बळी देण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रकार उघड झाला आहे.हिंदू धर्माच्या विरोधात असलेल्या ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या १७ मागण्या…
