कास पाणी प्रश्न पेटला.

नळपाणी कर्मचारी पाणी सोडण्यास हेळसांड करत असल्याने सरपंच प्रविण पंडीत यांनी ठराव घेऊन काढुन टाकले. सरपंचाच्या कारवाईवर एका सदस्याने हरकत घेत केला विरोध.पाणी येत नसल्याने भाईपवाडी ग्रामस्थ आक्रमक. सावंतवाडी (प्रतिनिधी)कास भाईपवाडी गेली कित्येक वर्षे पाण्यापासुन वंचीत आहे.कोट्यावधी रूपयाचा निधी खर्च करूनही भाईपवाडीला पाणी पूरवठा नाही.नविन विहीर बांधुन पाईपलाईन पूर्ण करण्यात आली.विद्युत पोल घालण्यात आले पंप…

Read More

You cannot copy content of this page