मतदान झाल्याने आचारसंहितेत शिथिलता येणार का??

कणकवली प्रतिनिधीलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवीन कामांना मंजुरी, मंजूर कामांना कार्यारंभ आदेश देणे आदीबाबतची कार्यवाही होऊ शकत नाही. मात्र, आता सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असलेली कामे मंजूर करणे तसेच मंजूर कामांना कार्यारंभ आदेश देण्याच्या अनुषंगाने आचारसंहिता शिथील करण्याबाबत कार्यवाहीची गरज आहे. तसे झाल्यास पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली कामे…

Read More

You cannot copy content of this page