दीपक केसरकर यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेळागरवासीयांची व शेतकरी मच्छीमार यांची दिशाभूल करू नये:राजू आंदुर्लेकर व आजू आमरे यांचा इशारा

*वेंगुर्ला (प्रतिनिधी)* शिरोडा वेळागर येथे झालेल्या भूमिपूजनाच्या वेळी कुठल्याही प्रकारे दंगल घडलेली नाही तर लोक न्याय मागण्यासाठी पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु पोलिसांनी त्यांना अडवल्याने तेथे आक्रोश निर्माण झाला तेथे कोणत्याही प्रकारची दंगल झाली नाही दीपक केसरकर यांनी गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले परंतु याच्या आधी असे अनेक आश्वासन दिले…

Read More

You cannot copy content of this page