जनतेचा विश्वास गमावलेल्या गद्दार दीपक केसरकर यांनी उगाच वायफळ बडबड करू नये

रुपेश राऊळ:केसरकर व राणे यांच्या वादामुळे सावंतवाडीतील व्यावसायिकांचे मोठे नुकसान याला जबाबदार कोण? सावंतवाडी प्रतिनिधी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे लढवय्ये नेते आहेत त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या गद्दार दीपक केसरकर यांनी उगाच वायफळ बडबड करून त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिला. तर खासदारांनी दहा…

Read More

You cannot copy content of this page