तिरंग्याची अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया
संदीप गावडे; सावंतवाडीत आयोजित “तिरंगा रॅली” ला उत्स्फूर्त प्रतिसाद.. सावंतवाडी प्रतिनिधी तिरंगा भारत देशाचा गौरवशाली इतिहास सांगतो त्यामुळे या राष्ट्रध्वजाची अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते तथा हर घर तिरंगा अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी आज येथे केले. भाजपच्या माध्यमातून आज सावंतवाडी शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले…
