मा.आम.वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून महामार्गाची दुरवस्था थांबणार का?
माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल सिंधुदुर्ग प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गाची पुरती दुरावस्था झालेली आहे. त्यावर आवाज उठविला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून महामार्गाची दुरावस्था थांबणार आहे का? आणि त्यातून महामार्गावर होणारी जीवितहानी टाळणार का? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी करत…
