सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सहा हजार कोटींचा व्यवसाय केला पूर्ण;अध्यक्ष मनीष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत झाली संपन्न.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून यावर्षी ६ हजार कोटीचा टप्पा पूर्ण करण्याची गरुड झेप घेण्यात आली असून पुढीलवर्षी ७हजार कोटीचे उद्दीष्ठ ठेवले आहे, ठेवीमध्ये ३६० कोटी वाढ झाली आहे ही वाढ १२. १२ टक्के एवढी आहे. याशिवाय नव उद्योजक तरुणांना रोजगार निर्मितीसाठी १००…

Read More

कुडाळ तालुका भंडारी समाजाच्या वतीने २० जुलै दुपारी ३ वाजता कुडाळ येथे दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

केंद्रीय मंत्री ना श्रीपाद नाईक उपस्थित राहाणार! कुडाळ तालुका भंडारी समाजाचा मेळावा आणि गुणगौरव सोहळा असा एकत्रित कार्यक्रम होणार:अतुल बंगे कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाच्या वतीने रविवार २० जुलै रोजी दुपारी तीन वाजता सिध्दीविनायक हाॅल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे दहावी बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा निश्चित करण्यात आला कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळाची…

Read More

बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांची तत्परता

कुडाळ हायस्कूल समोर रंबलर पट्टे बसवुन विद्यार्थी वर्गाची घेतली काळजी! कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ हायस्कूल समोर अपघात टाळण्यासाठी रंबलर पट्टे मारावेत अशा सुचना काही दीवसापुर्वि कुडाळ बांधकाम सभापती यांनी कुडाळ नगरपंचायतीला केली होती त्याची तात्काळ दखल घेऊन आज रंबलर पट्टे मारुन विद्यार्थी वर्गाची काळजी घेतल्याने सभापती उदय मांजरेकर यांचे पालकवर्गाने आभार मानले आहेत कुडाळ हायस्कूल आणि…

Read More

साकवांची दुरुस्ती करा, प्रलंबित भात पिकविमा रक्कम द्या,खतांचा पुरवठा करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी अकरावीचे वर्ग लवकरात लवकर सुरू करण्याचीही केली मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८६० पैकी ४५८ साकव नादुरुस्त असून साकव दुरुस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करावी.खरीप हंगाम २०२४ मधील भात पिक नुकसान भरपाईची २ कोटी ४४ लाख रु. रक्कम शासनाकडे प्रलंबित आहे ती लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी. फळपिक विम्याचे टिगर…

Read More

चिपी ते कवठी 11 kV लाईनचे काम पूर्ण.

कवठी ग्रामस्थांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार. गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेलं चिपी ते कवठी या 11 KV लाईनचे काम पूर्ण झाले असून गेली अनेकवर्ष ही जोडणी अपूर्ण होती. या संदर्भात माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते यांनी आमदार निलेश राणे यांचयाजवळ ही जोडणी त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली होती त्या नुसार ही जोडणी पूर्ण…

Read More

किल्ले रांगणा दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहीम

दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजन* कुडाळ प्रतिनिधी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे दुर्ग प्रेमींसाठी रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी रांगणागड दुर्गभ्रमंती व वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या दुर्ग भ्रमंतीमध्ये साडे तीन वर्षांपासून त्रेपन्न वर्षापर्यंतच्या व्यक्ती सहभागी झालेल्या होत्या. सर्व दुर्गप्रेमींना गडाचा इतिहास, गडावरील विविध ऐतिहासिक ठिकाणे, त्यांचे महत्व सांगून दुर्गभ्रमंती करण्यात आली. यावेळी…

Read More

शिवसेनेच्या वरिष्ठांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांना वेळीच समज द्यावी

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य केल्याचा आरोप:माजी नगराध्यक्ष समीर नलावडे कुडाळ प्रतिनिधी नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन गेलेले राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आमचे नेते माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या बद्दल जे गैरसमज पसरवणारे वक्तव्य केले आहे. या बाबत श्री. गोगावले यांना महायुतीतील त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी समज…

Read More

वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार लाभ.

श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सरकारचे खूप खूप आभार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती शासनाने जाहीर…

Read More

जिद्द,चिकाटी व सातत्यपूर्ण परिश्रमाने स्वप्न साकार करा:सुनील राऊळ

कलबिस्त हायस्कूलच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सावंतवाडी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ मधील कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी सैनिक नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक स्कूलचे अध्यक्ष तथा सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ उपस्थित होते. यावेळी श्री. राऊळ यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात नेहमी…

Read More

वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार लाभ.

श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सरकारचे खूप खूप आभार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती शासनाने जाहीर…

Read More

You cannot copy content of this page