भर पावसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये पक्षप्रवेश…
सौ. अर्चना घारे – परब :शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार,सरकारला कशी जात येत नाही ते बघू वेंगुर्ला प्रतिनिधीगेली आठ वर्षे सतत प्रस्ताव, पाठपुरावा करून सुद्धा शासन दखल घेत नसल्याने आसोली सक्राळवाडी येथील शेतकरी बांधव व भगिनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणीही दखल घेत नसल्याने आंदोलनाचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे. शेतकऱ्यांचे नेते मा.शरदचंद्र पवार साहेबांवर…
