विधानसभा निवडणूक निकाल 2024
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ ▪️ दुसरी फेरी▪️ ♦️निलेश राणे — 3381 ♦️वैभव नाईक — 3728 निलेश राणे दुसऱ्या फेरी अखेर 733 मतांनी पिछाडीवर
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ ▪️ दुसरी फेरी▪️ ♦️निलेश राणे — 3381 ♦️वैभव नाईक — 3728 निलेश राणे दुसऱ्या फेरी अखेर 733 मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी (प्रतिनिधी) दीपक केसरकर सावंतवाडी मधून आघाडीवर.. दीपक केसरकर:१०२३१
सावंतवाडी. दीपक केसरकर सावंतवाडी मधून आघाडीवर.. दीपक केसरकर:3675 राजन तेली : 1597 विशाल परब : 1198
सिंधुदुर्ग कुडाळ – मालवण मतदारसंघात शिवसेनेचे निलेश राणे आघाडीवर असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव नाईक पिछाडीवर आहेत.
देवाच्या आशीर्वादामुळे उद्या मी नक्कीच विजयी चौकार मारणार:दिपक केसरकर सावंतवाडी प्रतिनिधी उद्या सर्वत्र विधानसभेचे निकाल लागणार आहेत. यात सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून माझा विजय नक्की असून याचे सर्व श्रेय आमच्या महायुतीच्या तमाम शिलेदारांना जाते. यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर…
समाजकारणातील नावलौकीक अपप्रवृत्तींना मान्य नसल्यानेच सत्यविजय भिसे यांची हत्या- संदेश पारकर शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २२ वा. स्मृतिदिन साजरा कणकवली प्रतिनिधी सत्यविजय भिसे यांची २२ वर्षांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली.त्याचे दुःख अजूनही जनतेच्या मनात आहे. सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते. आम्ही त्यांच्यासोबत कार्यरत होतो. गरीब गरजू कुटुंबाला मदत करण्याचे काम त्यांनी केले…
समाजकारणातील नावलौकीक अपप्रवृत्तींना मान्य नसल्यानेच सत्यविजय भिसे यांची हत्या- संदेश पारकर शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २२ वा. स्मृतिदिन साजरा कणकवली प्रतिनिधी सत्यविजय भिसे यांची २२ वर्षांपूर्वी निर्घृणपणे हत्या झाली.त्याचे दुःख अजूनही जनतेच्या मनात आहे. सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते. आम्ही त्यांच्यासोबत कार्यरत होतो. गरीब गरजू कुटुंबाला मदत करण्याचे काम त्यांनी केले…
वैभववाडी प्रतिनिधी समर्थ रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधाचे पारायण दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनतर्फे अयोध्येतील श्री.राघवजी मंदिर येथे मोठ्या थाटात आज सुरु झाले. या पारायणाची सांगता तेवीस नोव्हेंबर रोजी होईल. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश व तेलंगणातील ११० समर्थभक्तांनी एकत्र येऊन अयोध्येत दासबोधाचे पारायण घेतले आहे. या पारायण काळात दासबोधाशिवाय समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि…
You cannot copy content of this page