मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा सरकारचा विचार,गोड्या पाण्यातील मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी मत्स्य धोरण तयार करणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधान परिषदेत अभ्यासपूर्ण उत्तर मुंबई (प्रतिनिधी) गोड्या पाण्यातील मासेमारी मुळे भोई आणि इतर समाजातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी सक्षम धोरण तयार करण्याचा हेतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाचा आहे. जेणेकरून मच्छीमार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि गोड्या पाण्याच्या मासेमारीत महाराष्ट्र राज्यात पहिल्या तीन क्रमांकावर येईल…

Read More

लाडक्या बहिणी,शेतकरी, उद्योग,व्यापार,पर्यटन,आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद.महायुती सरकारचा विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे मुंबई प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व मतदान करत प्रचंड यश पदरात पाडणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी 36 हजार कोटींची करण्यात आलेली तरतूद, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यातील 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवठ्यासाठी 7978 कोटींची तरतूद बांबू उत्पादक शेतकऱ्यांना बांबूवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच बांबूला…

Read More

राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल..

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश उबाठानंतर शरद पवार राष्ट्रवादीला राणेंचा धक्का.. सावंतवाडी प्रतिनिधी राज्याचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उबाठा शिवसेनेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्टवादी श.प. गटाचे ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडूलकर यांच्यासह…

Read More

३०० कोटींच्या आराखड्याला मंजुरी, डिसेंबर अखेर सर्व कामे पुर्ण करणार: पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजनेसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यासाठी जास्तीत-जास्त निधी मिळविण्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे. पुढील आर्थिक वर्षामध्ये ३०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. या निधीतून गुणवत्तापूर्ण कामातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य राहणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. देवगड येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे…

Read More

सिंधुदुर्गनगरीत लवकरच सुरू होणार ‘पालकमंत्री कक्ष’

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे पुढचे पाऊल कणकवली प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेला पालकमंत्र्यांची भेट घेता यावी, त्यांचे जिल्हा प्रशासनासंदर्भातील प्रश्न, समस्या त्याच ठिकाणी मार्गी लावाव्यात या अनुषंगाने पालकमंत्री नीतेश राणे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच लवकरच ‘पालकमंत्री कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी पालकमंत्री स्वतः जनतेचे प्रश्न, समस्या मार्गी…

Read More

ज्येष्ठ नागरिक मेळावा आणि हेल्पलाईनचे उद्घाटन,’हेल्पलाईन सेवा’ ज्येष्ठांसाठी अत्यंत उपयुक्त:पालकमंत्री नितेश राणे

पोलिसांनी जनतेशी संवाद ठेवावा,ज्येष्ठ नागरिक आणि भावी पिढी सुरक्षित असावी ‘ग्रामसंवाद’ उपक्रम कौतुकास्पद सिंधुदुर्ग प्रतिनिधी शिक्षणासाठी तसेच नोकरी निमित्ताने शहरी व ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतर होत असल्याने ज्येष्ठ नागरिक घरात एकटे राहण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा हा समाजासमोरील महत्वाचा मुद्दा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणीच्यावेळी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक व सुरक्षाविषयक समस्यांमध्ये त्यांना तात्काळ…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न

जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही:पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ४०० कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. निधी खर्च करत असताना आर्थिक शिस्तीला प्राधान्य असणार आहे. हा निधी कुठे , किती आणि कशा प्रकारे खर्च केला जाईल यावर लक्ष असणार आहे. आपला…

Read More

पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नद्या गाळ मुक्त करणार ;पालकमंत्री नितेश राणे

गाळ काढण्याचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जानवली नदीवर वरवडे येथे झाला शुभारंभ गाळ काढण्यासाठी आलेल्या निवेदनांनुसार आणखीन निधीची तरतूद करून देणार कणकवली प्रतिनिधी पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नद्यांची पात्रे गाळ मुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पावसाळ्यात पुराचा धोका संभावतो. म्हणूनच जिल्ह्यात…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे केले शासकीय ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनाच्या जनतेला दिल्या शुभेच्छा सिंधुदुर्ग प्रतिनिधी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी शासकीय ध्वजारोहण केले. राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व प्रजासत्ताक दिनाच्या जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार निलेशजी राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, एस.पी. सौरभ कुमार अग्रवाल, सीईओ मकरंद देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द,

पालकमंत्री नितेश राणे यांचे जनतेला आश्वासन,पर्यटनाला चालना देणार, रोजगारवाढी साठी प्रयत्न करणार जिल्ह्यात अवैध धंदे मटका,जुगार तसेच ऑनलाईन गेमिंग अशा धंद्यावर कारवाई करणार सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासोबत रोजगार वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगारावाढीसाठी देखील प्रयत्न…

Read More

You cannot copy content of this page