काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर
भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट काँग्रेसच अस्तित्व संपवायचा विडा उद्धव ठाकरेंनी उचलल्या मुळे गांधी प्रचंड नाराज कणकवली प्रतिनिधी संजय राऊत काँग्रेस आणि उबाठा मधील वादा बद्दल कितीही खोटे बोलला तरी आघाडीत बिघाडी झाली आहे हे जगजाहीर आहे.येत्या 48 तासांमध्ये काँग्रेस पक्ष महत्वाचा निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये मोठा भूकंप होणार…
