सावंतवाडी मोती तलावात तरूणाची उडी..

सावंतवाडी प्रतिनिधीशहरातील युवकाने आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मोतीतलावात उडी घेऊन आत्महत्या केली. नागरिकांना ही घटना कळताच त्यांनीघटनास्थळी धाव घेतली होती. तलावाकाठी सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी तसेच युवकाच्या नातेवाईकांनी धाव घेतली होती. सदर तरुण शहरातील व्यापारी असल्याचे समजते. तलावाकाठी एक दुचाकी आढळली असून पोलीस सदर घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Read More

सावंतवाडीची पियुषा एम.पी.एस.सी. परिक्षेत राज्यात चौथी…

राज्य कर निरीक्षक म्हणून निवड; महेंद्र अकॅडमीच्या कौतुक… सावंतवाडी प्रतिनिधीयेथील सुकन्या पियु वारंग हि एम.पी.एस.सी. पोलीसने सीमा महाराष्ट्र राज्य दूर चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. तिची राज्य कर निरीक्षक म्हणून निवड केली आहे. एकाच वर्ष तीने पाच परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. त्यांच्या यश महेंद्रा अकॅडमीच्या थेट संचालक महेंद्र पेडणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.

Read More

प्रशासनाच्या अन्यायकारक व निष्क्रिय वागणुकीच्या विरोधात चौथा दिवसही उपोषण सुरू…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीश्री चंद्रशेखर दशरथ रावराणे लोरे नं.1 येथील ग्रामस्थ ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रशासनाच्या अन्यायकारक व निष्क्रिय वागणुकीच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे, तरीही प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्री चंद्रशेखर…

Read More

राज्यातील पत्रकारांना १७ ऑगस्टपासून टोलमुक्त प्रवासाची संधी..

सवलत फक्त अधीस्विकृतीधारक पत्रकारांनाच नव्हे, तर सरसकट सर्वच पत्रकारांना देण्यात येणार.. मुंबई प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे टोलनाक्यावर महाराष्ट्राताल सर्व पत्रकाराना टालमाफी, त्याचप्रमाणें या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सिंधुदुर्गातील आजी- माजी पत्रकारांच्या…

Read More

लोरे नं.1 गावातील रस्त्यावरील अतिक्रमणविरोधात तिसऱ्या दिवशीउपोषण सुरूच..

वैभववाडी प्रतिनिधी15 ऑगस्ट 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोरे नं.1 गावातील ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून, ग्रामस्थांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात आपला आवाज उठविला आहे. लोरे नं.1गावातील सरपंचाने रस्त्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती….

Read More

सावंतवाडी वनविभागाच्या वतीने मानव वन्यजीव संघर्ष परिस्थिती हातळण्यासाठी सुसज्ज (RAPID RESCUE TEAM )जलद बचाव पथक ची स्थापना…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी मानव वस्ती जवळ तसेच शेतात येऊन मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत असतात . तसेच वन्यप्राणी विहिरीत पडून जखमी झाल्या च्या घटना वारंवार घडत असतात त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या वतीने मा. श्री नवकिशोर रेड्डी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्या शुभहस्ते श्री सुनील लाड सहा. वनसंरक्षक व श्रीम. नेहा वानरे परिविक्षाधीन सहा….

Read More

आंबोली मान्सून मॅरेथॉन अविस्मरणीय करण्यासाठी टीम ॲडव्हेंचर सज्ज..!

हर घर तिरंगा या संदेशासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रविंद्रजी चव्हाण यांचे विकासाचे स्वप्न घेऊन आंबोली धावणार..! आंबोली (प्रतिनिधी)कोकणचे व्हिजनरी नेतृत्व, आपले लाडके पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रविंद्रजी चव्हाणसाहेब आणि खासदार नारायणराव राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच आंबोली ग्रामपंचायत आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम भव्यदिव्य अशी आंबोली मान्सून मॅरेथॉन आयोजीत करत…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेला १६ ऑगस्टपासून रेडी येथून सुरुवात..

सावंतवाडी प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्गातील गावागावात जात आहोत. आजही सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, तालुक्यातील नागरिक आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. आपले मूलभूत हक्क जसे की, आरोग्याच्या चांगल्या सुविधा, स्वतःच्या गावी स्वतःच्या तालुक्यात हाताला काम म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगार, शेतीमालाला हमीभाव, आमच्या सावंतवाडी रेल्वे…

Read More

जनता दरबार घेऊन पालकमंत्री ना.रविद्र चव्हाण नेमकं काय साध्य करणार…

कुणाल किनळेकरः अधिकारी पालकमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात.. कुडाळ (प्रतिनिधी)तब्बल सव्वा दोन वर्षांच्या कार्यकाळा नंतर आचारसंहिता लागण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी असताना जनता दरबार घेऊन पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण नेमकं काय साध्य करणार, असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. श्री किनळेकर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हणतात, गेल्या महिन्याभरापूर्वी सासोली दोडामार्ग ग्रामस्थ…

Read More

विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना किटचे वाटप…

सावंतवाडी प्रतिनिधीविश्वकर्मा योजनेच्या तब्बल १५२ लाभार्थ्यांना किट वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या हस्ते या किटचे वितरण करण्यात आले. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील लाभार्थी यावेळी उपस्थित होते. सावंतवाडी येथील अर्चना घारे यांच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला…

Read More

You cannot copy content of this page