ठळक घडामोडी

शिक्षण मंत्रांच्या जिल्हात शिक्षणाचे तीन तेरा वाजले,अचानक शालेय परीक्षा रद्द,मुलांना झालेल्या त्रासाला जबाबदार कोण.?

शिक्षण मंत्रांच्या जिल्हात शिक्षणाचे तीन तेरा वाजले,अचानक शालेय परीक्षा रद्द,मुलांना झालेल्या त्रासाला जबाबदार कोण.?* मोदींच्या कार्यकाळात शिक्षणाला नाही तर, निवडणुकीला जास्त महत्व आहे* संबंधितांवर कारवाई करा,युवासेनेची मागणी-योगेश धुरी,युवासेना तालुकाप्रमुख* *सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)*शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात अचानक शालेय परीक्षा रद्द झाल्याने मुलांची तारांबळ उडाली.शिक्षणमंत्री यांच्या जिल्ह्यातच ही परिस्थिती मग संपूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल?भाजप सरकार मोठे मोठे दावे…

Read More

You cannot copy content of this page