पालकमंत्री नितेश राणे यांनी चिपी विमानतळ ते गोवा जेटीपर्यंत जलवाहतूक सुरू करण्यापेक्षा चिपी विमानतळावर विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे
मुंबई ते विजयदुर्ग प्रमाणे बंद पडणारी जलवाहतूक सुरू करुन नेमकं काय साध्य होणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. कुडाळ प्रतिनिधी पालकमंत्री नितेश राणे यांनी मुंबई मंत्रालयात आयोजित बैठकीत चिपी विमानतळ ते गोवा जलवाहतूक सुरू करण्याचे विचाराधीन असल्याचे जाहीर केले. काही दिवसापूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठा गाजावाजा करत मुंबई भाऊचा धक्का ते विजयदुर्ग जलसेवा सुरू केली…
