दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने १३ जून रोजी दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव…
सावंतवाडी (प्रतिनिधी)सावंतवाडी तालुक्यातील दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान. नाम. दिपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने दि. १३ जून रोजी संध्याकाळी ३ वाजता वैश्य भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक हायस्कूल मधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सर्व…
