चक्रीवादळ आणि पावसामुळे हरकूळ गावात झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईक,सतीश सावंत यांनी केली पाहणी
नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आ.वैभव नाईक यांनी सूचना कणकवली तालुक्यातील हरकूळ गावाला चक्रीवादळ व पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक घरांचे छप्पर उडाले तर अनेक घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक आणि शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी आज सकाळी हरकूळ गावातील शेखवाडी, खडकवाडी, कांबळीवाडी येथे भेट…
