भाईसाहेब सावंत विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांकडून ५१ हजाराची देणगी

बांदा प्रतिनिधीभाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव येथे १९८७/ दहावीच्या बाजारपेठेचा स्नेहमेवा उत्साहात संपन्न झाला. ५१ हजार ५५५ जमीनीची योजना तसेच स्मरणिकेसाठी २० हजार मोठीची देणगी उद्यान मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूरर्द आली. विद्यालयात सन १९८८ शालान्त विद्यार्थ्यांना स्थानिक विद्यार्थी ३५ वर्षानी एकत्र आले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष भास्कर कासार होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक श्री पराडकर, जपानचे…

Read More

आसोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध: विशाल परब

वेंगुर्ला प्रतिनिधीआसोली विकास मंडळ, मुंबई आणि शतक महोत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा श्री नारायण विद्यामंदिर आसोली नंबर १ ता. वेंगुर्ला शतक महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब उपस्थित होते. प्रसंगी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत…

Read More

पशुधनाचे ईअर टॅगिंग १ जून पासून बंधनकारक…

सिंधुदुर्ग प्रतिनिधीप्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम नुसार जिल्हयातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर दिनांक ०१ जून २०२४ पासून बंधनकारक करण्याचे आदेश सक्षम प्राधिकारी प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम २००९ तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहे. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाव्दारे नॅशनल डिजिटल…

Read More

पांग्रड येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले लवू साळसकर यांच्या कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

कुडाळ प्रतिनिधीपांग्रड नागामाचेटेंब येथे रविवारी श्री. सत्यनारायण महापूजेवेळी मधमाश्यांच्या हल्ल्यात लवू नारायण साळसकर वय वर्ष ७२ यांचे दुःखद निधन झाले.आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांच्या घरी भेट देत साळसकर कुटुंबियांचे सांत्वन केले. ज्या ठिकाणी हि घटना घडली त्या श्री. सत्पुरुष मंदिराकडेही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. मधमाशांच्या हल्ल्यात अन्य ३० ते ४० ग्रामस्थ जखमी झाले…

Read More

अखेर” मांडवी खाडीत बुडालेल्या यशचा मृतदेह सापडला

वेंगुर्ला प्रतिनिधीवेंगुर्ला-मांडवीखाडी मद्ये मंगळवारी दुपारी पोहण्यासाठी उतरलेला मूळ मोरगाव येथील रहिवासी व सध्या म्हापसा गोवा येथे वास्तव्यास असलेला १६ वर्षीय मुलगा यश भरत देऊलकर या मुलाचा मृतदेह बुडालेल्या ठिकाणीच आज बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या तरंगत्या स्थितीत दिसून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान यश याच्या निधनामुळे देऊलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला…

Read More

सावंतवाडी शहरासह तालुक्यात असलेल्या होल्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे

आशिष सुभेदार यांची मागणी… सावंतवाडी प्रतिनिधीमुंबई घाटकोपर येथे होर्डिंग्स कोसळून घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरासह तालुक्यात असलेल्या होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. सावंतवाडी शहरासह तालुक्यात वर्दळीच्या ठिकाणी हायवेवर अशा प्रकारचे मोठी मोठी होर्डिंग लावण्यात आलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

Read More

आम.रविंद्र धंगेकरांसह ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल:तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचे ठिय्या आंदोलन‌…

पुणे प्रतिनिधीमतदानाच्या एक दिवस अगोदर रविवारी (१२ मे)धंगेकर यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले होते. सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचे सांगत सहकारनगर पोलीस ठाण्यातच त्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. आता त्या आंदोलनामुळे धंगेकर अडचणीत सापडले…

Read More

शिक्षक, पदवीधर विधानपरिषदेची निवडणुक पुढे ढकलली*श मुंबई प्रतिनिधीशिक्षक, पदवीधरच्या चार मतदार संघांसाठी जाहीर केलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदार संघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या चार जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार होते, तर १३ जूनला मतमोजणी केली जाणार…

Read More

जिल्ह्यातील महामार्गांवरील प्रवाशांना घातक ठरतील अशा होर्डिंग्ज तात्काळ हटवा

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जिल्ह्यातील सर्वच महामार्गांवर ठिकठिकाणी मोठ्या आकाराचे अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आलेले दिसत असून ते भविष्यात पावसाळ्यात महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच रहदारीच्या नागरिकांना घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालच मुंबई घाटकोपर येथे एका पेट्रोल पंपाशेजारीच उभारलेले लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण दुर्घटना घडून त्यात 14 नागरिकांचा मृत्यू तर 35…

Read More

प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलचे मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी:रुपेश राऊळ

सावंतवाडी (प्रतिनिधी)बीएसएनएलचे जाळे मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विणले गेले असून अनेक टाॅवर उभे आहेत,पण ते नादुरुस्त झाल्याने सेवा मिळत नसल्याने ग्राहकांना दळणवळणाच्या मुख्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे, त्याकरिता प्रशासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दूर करून बीएसएनएलची मोबाईल सेवा सुरळीत सुरू करावी अशी मागणी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले आता…

Read More

You cannot copy content of this page