महायुती सरकारमुळेच २५ वर्षांनतर गेळेवासियांसाठी सुवर्ण दिवस : रविंद्र चव्हाण
पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते गेळे ग्रामस्थांना जमिनीचे वाटप सावंतवाडी प्रतिनिधी वर्षानुवर्षे ज्या प्रश्नासंदर्भात आपण सर्वजण झटत होतो व संघर्ष करीत होतो तो गेळे येथील कबुलायतदार गांवकर जमीन प्रश्न खऱ्या अर्थाने आज सुटला आहे. पंचवीस वर्षानंतर हा सुवर्ण दिवस आपण पाहतो आहे तो फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारमुळेच. त्यामुळे आपले आशीर्वाद हे…
