शालेय शिक्षण विभागाला मराठा आरक्षणाचा विसर:ऍड.सुहास सावंत
अकरावी प्रवेशासाठी वरिष्ठांचे आदेशच नाहीत – शिक्षण विभाग. कुडाळ प्रतिनिधीसिंधुदुर्गच्या शालेय शिक्षण विभागाला ११ वी प्रवेशामध्ये मराठा आरक्षणाचा विसर पडला असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांनी केला आहे. ऍड सुहास सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हट्ले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा मध्ये मराठा आरक्षणणाची अंमलबजावणी होत नाही,…
