आजगांव पंचक्रोशीत भाजपा युवानेते विशाल परब यांच्या तर्फे शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ

सावंतवाडी प्रतिनिधी शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे आजगांव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात आजगांव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून करण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शिक्षणाला बळ मिळावे, या…

Read More

आडाळी एमआयडीसीच्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक;आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम.आय.डी.सी. मधील भूखंड वाटप, उद्योगधंदे सुरू करणे व इतर समस्यांच्या निवारणासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार श्री. दीपकभाई…

Read More

आडाळी एमआयडीसीच्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक;आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम.आय.डी.सी. मधील भूखंड वाटप, उद्योगधंदे सुरू करणे व इतर समस्यांच्या निवारणासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या आग्रही मागणीवरून व प्रमुख…

Read More

अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समिती देवगड यांनी पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये होणार सहभागी: मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंदाच्या वर्षी खराब हवामान व अवकाळी पाऊस यामुळे आंबा व काजू पिकांचे फार मोठे नुकसान झाले. याकरिता जिल्ह्यातील सर्व आंबा काजू बागायतदार यांनी महाराष्ट्र शासनाकडे कधी नव्हे ती मदत मागितली परंतु अनेक निवेदने व मागणी करून…

Read More

योजनेचा जिल्हास्तरीय जनसंमेलन व कामांचा शुभारंभ

‘विकसित भारत – जी-राम-जी’ या योजनेमुळे ग्रामीण विकासाला मिळणार चालना:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) हि दि. 30 जून 2026 रोजी निरसित होऊन दि. 01 जुलै 2026 रोजी पासून विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) ही योजना सुरु झालेली आहे. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी…

Read More

वनविभागाची मोठी कारवाई

कुडाळमध्ये सुवर्णकारच्या दुकानांमध्ये बिबट्याची नखे आणि दातांसह लाखाचा मुद्देमाल जप्त.. कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्गातील कुडाळ बाजारपेठेतील एका सुवर्णकाराच्या दुकानावर वनविभागाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. काल मंगळवारी सायंकाळी कुडाळ व सावंतवाडी वनविभागाने संयुक्तरित्या केलेल्या या कारवाईत बिबट्याची ६ नखे, २ सुळे, २० नखांचे अवयव तसेच वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेले ६ अवयव असा लाखो रुपयांचा मुद्देमाल…

Read More

कृषी दिनानिमित्त उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे च्या कृषिकन्या गटाने तेंडोली मधील BRC येथे सुरु केले गांडूळ खत युनिट.

तेंडोली गावातील उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे च्या विद्यार्थिनी – कु.पल्लवी दाभोलकर, कु.नेहा प्रभुतेंडोलकर, कु.निकिता प्रभुतेंडोलकर, कु.प्रतीक्षा सुर्वे, कु.सृष्टी पेंडूरकर, कु.तन्मयी भगत, कु.पूर्वा मुरकर, कु.सिद्धी चौधरी यांनी कृषी दिनाचे औचित्य साधुन तेंडोली येथील BRC युनिट येथे गांडूळ खत प्रकल्प चालू करून तेथील शेतकऱ्यांना व बचत गटातील महिलांना प्रकल्पा बद्दल मार्गदर्शन केले. या वेळी तेथे तेंडोली फार्मर प्रोडूसर…

Read More

राज्यातील एनएचएम च्या १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर मिळणार संधी राणे पिता-पुत्रांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; शासनाचा जीआर प्रसिद्ध, मुंबई प्रतिनिधी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत गेली दहा वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना समकक्ष…

Read More

हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश, आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला :मनीष दळवी

सिंधुनगरी(प्रतिनीधी) पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत शासनाने जिल्ह्यातील बागायतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन सुधारित बदल केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली. आतापर्यंत या योजनेंतर्गत कोकणातील आंबा, काजू व केळी या तीन पिकांनाच विमा संरक्षण दिले जात होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड असलेली नारळ व सुपारी ही पिके मात्र विम्याच्या कार्यक्षेत्रात…

Read More

कुडाळमध्ये रविवार दि.५ जुलै रोजी विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर

सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने कुडाळ येथे रविवार दि.५ जुलै रोजी पाच वर्षापासून पुढील मुलगे व मुलींसाठी कॅरम आणि बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. प्रशिक्षण शिबीर कुडाळ येथील मराठा समाज हाॅलमध्ये सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:०० या वेळेत घेण्यात येणार आहे. कॅरम व बुदधिबळचे प्राथमिक प्रशिक्षण, तसेच ॲकेडमी, शालेय आणि असोसिएशनतर्फे घेण्यात येणा-या स्पर्धा, त्यामधून…

Read More

You cannot copy content of this page