वझरे गावाला जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी भेट देत साधला ग्रामस्थांशी संवाद
दोडामार्ग प्रतिनिधी शनिवारी रात्री दोडामार्ग तालुक्यात झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे वझरे गावातील २८ घरांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वझरे गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी संबंधित तलाठ्यांनी नुकसानग्रस्त घरांचे प्राथमिक…
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची ज्ञानसेवा
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.रविंद्र चव्हाण व पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवडे येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक १, २ व ४ तसेच श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. *यावेळी भाजप…
भविष्यात मुलांनी शिक्षणाच्या जोरावर गावाबरोबरच शहर आणि देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला पाहिजे;सरपंच सौ.मनीषा भोसले
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने माणगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.. कुडाळ (माणगाव):- मुले ही केवळ एखाद्या कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण गावाची संपत्ती असून ग्रामीण भागातील या मुलांनी भविष्यात शिक्षणाच्या जोरावर गावाबरोबरच शहर आणि देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवला पाहिजे, असे प्रतिपादन माणगावच्या सरपंच सौ. मनीषा भोसले यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने…
जिमखान्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून भरघोस निधी देणार:पालकमंत्री नितेश राणे
नगराध्यक्षा चषक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन सावंतवाडी प्रतिनिधी आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असताना, इनडोअर गेम्सना प्रोत्साहन देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांना मोबाईल बाजूला या स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांना मोबाईल बाजूला ठेवून मैदानात उतरण्याची आणि आपला व्यक्तिमत्त्व विकास करण्याची उत्तम संधी मिळेल. यासाठी आवश्यक…
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहरात 5000 वृक्ष लावण्याचा संकल्प
कुडाळ प्रतिनिधी बॅरिस्टर नाथ पै कुडाळेश्वर वाडी येथे नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ५००० शेवगा झाडे लावण्यात आली यावेळी कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, नाथ पै विद्यालयाचे मुख्याध्यापक राठोड सर, पिंगुळकर मॅडम, पावसकर मॅडम, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर व विद्यार्थी उपस्थित होते. येणाऱ्या पावसाळी काळात शहरांत वृक्षारोपण उपक्रम राबवणार अशी माहिती…
आजगांव पंचक्रोशीत भाजपा युवानेते विशाल परब यांच्या तर्फे शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ
सावंतवाडी प्रतिनिधी शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या तर्फे आजगांव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात आजगांव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून करण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शिक्षणाला बळ मिळावे, या…
आडाळी एमआयडीसीच्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक;आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम.आय.डी.सी. मधील भूखंड वाटप, उद्योगधंदे सुरू करणे व इतर समस्यांच्या निवारणासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार श्री. दीपकभाई…
आडाळी एमआयडीसीच्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक;आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम.आय.डी.सी. मधील भूखंड वाटप, उद्योगधंदे सुरू करणे व इतर समस्यांच्या निवारणासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या आग्रही मागणीवरून व प्रमुख…
अणुऊर्जा प्रकल्प विरोधी समिती देवगड यांनी पुकारलेल्या जन आक्रोश आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये होणार सहभागी: मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंदाच्या वर्षी खराब हवामान व अवकाळी पाऊस यामुळे आंबा व काजू पिकांचे फार मोठे नुकसान झाले. याकरिता जिल्ह्यातील सर्व आंबा काजू बागायतदार यांनी महाराष्ट्र शासनाकडे कधी नव्हे ती मदत मागितली परंतु अनेक निवेदने व मागणी करून…
योजनेचा जिल्हास्तरीय जनसंमेलन व कामांचा शुभारंभ
‘विकसित भारत – जी-राम-जी’ या योजनेमुळे ग्रामीण विकासाला मिळणार चालना:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) हि दि. 30 जून 2026 रोजी निरसित होऊन दि. 01 जुलै 2026 रोजी पासून विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) ही योजना सुरु झालेली आहे. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी…
